पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 लक्ख आठवते चौथीचे हे संपूर्ण पुस्तक  अगदी जिवंत चित्रण वाटत आले आहे.. शहाजी राजांचे, जिजाऊंचे ,   महाराजांचे आयुर्चित्रण  जीवाला जीव देणाऱ्या सौंगड्यांचे,  सर्व सर्व यथा योग्य चित्रण  सार्थ जीवनपट संक्षिप्त तरी... तो शपथ विधी,  तो तोरणा किल्ला सर करणे ,  ते सोन्याच्या नाण्यांचे हंडे सापडणे,  ते किल्ले बांधणे, ते घोडदळ पायदळ आणि अख्खी फौज उभी करणे , स्वराज्याचे स्वप्न साकार करणे, जनतेला न्याय देणे, कित्येक प्रसंग सांगता येतील,  ते वरातीतून वाजत गाजत जात गुपचूप लाल महालात पोहोचणे , खानाला सळो की पळो करून सोडणे,  एक एक किल्ला मिळवणे , एक एक हिरा तयार करणे आणि हंsss एक एक हिरा,  एक एक सिंह गमावणे, जिव्हारी लागणे ... ते नेताजी पालकर ,  ते मुरारबाजीचे शौर्य, ते तानाजीचे शौर्य, किती किती सांगावे आणि महाराजांचे शौर्य,  अंगावर काटा आणणारे असे जीवावरचे पण खंबीर उत्कृष्ट योजनाबद्ध नियोजन  किती किती सांगावे?  किती किती ऐकावे  ... असे महाराजांचे अवघे आयुर्चित्रणाचे हे स...
 इश्क में  इबादत सीखीही थी कि मुहब्बत के मजहब बदल गए
 मोहब्बत में  बडी जददोजहद के बाद  हमने आपकीही तरह कुछ कुछ इबादत सीखी  और बडी ख्वाहिश के साथ आपको बताना चाहा  मगर अफसोस तब तक आपने अपना मजहब ही बदल लिया 
 हमको परवाह नहीं  कि लोग क्या कहेंगे l लोगोंके लिये बदलते रहें  तो हम हम ना रहेंगे l l 
 खबरदार ! कहीं जाने अनजाने आप किसी महिला की गरिमा का हनन तो नही कर रहे.... ध्यान रहे कि इस बात से आप ही का चरित्र उजागर होता है.....
 तुझ्यातल्या तु ला  जाणून घेण्यास मी  कमी पडलो  माझ्यातल्या म ला  तू जाणले आहेस का ? तसे जाणले असते  तर आज हे अंतर राहिले नसते. तुझ्या मनावर फुंकर घालायला मन तत्पर असते  अनामिक कोशात गुरफटून गेली आहेस..  नकोना असे एकटे वाटून घेऊस हृदयाचे पाणी पाणी होते गं   माझाही विचार कर  मी तर सर्वस्वी तुझाच आहे..  मला वेगळे अस्तित्वच उरले नाही..  मला इतकेच कळते  तू आनंदी आहेस तर मला सर्व प्राप्त.  मला तेवढे जाणायचे हक्क तरी असुदे...  तेवढीच भग्न हृदयाला शांती...
 जरूरी नही कि वो सही हो  जरूरी नही कि वो गलत हो जरूरी ये है कि  जिसपर आप चल सकें  ऐसा कोई तो रास्ता हो... चल दो, चल भी दो मंजिल मिलेगी सही गलत का फैसला होता रहेगा सही हो तो चलते रहना गलत हो तो बदल भी लेना..      कई ऐसे भी फंसे है ना रास्ता है ना मंजिल  चारो तरफ बस घुप्प अंधेरा और रोशनी का आता पता नही.. ना सूरज उगता है ना दिन ही ढलता है ना चांद निकलता है ना रात ही गुजरती है..