पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नफरत छोडो भारत जोडो

 नफरत छोडो भारत जोडो  इसी एक नारे मे सब कुछ आ जाता है  फिर आप को अलग से नारा गढकर  अपने कदम को अलगसा  साबित करने की जरूरत क्यों पडती है ?  भारत का संविधान सर्वोपरि है मगर  आज वह भी बहोत ही  मुश्किल दौर से गुजर रहा है  उसे बचाना बेहद अहम काम है  ऐसा करने में कौन सक्षम है भला आज  ध्यान से देखो तो  भारत की जनता ही यह काम कर सकती है | और उसकी जागृति के लिये सबसे पहले  भारत को जोडना ही प्रथम कार्य होना चाहिए  क्योंकि आज ती स्थिती  लोगों के बँटने से ही पैदा हुई है  अगर न बँटते लोग तो ये दुस्साहस क्या कोई कर पाता ?  क्या लोगों को विभिन्न भेदों में बाँट पाता ?  मगर अफसोस ऐसा ही हुआ है ..  क्योंकि उनका दाँववसही पडता गया  हम ही नासमझ बन उनकी मंशा को भाँप नही पाए | सोचिए किस तरह उस महात्माने हम सब को  एक सूत्र में बाँधा होगा ?  हममे तो सदियों से बिखरने की गुंजाईश रही है  मगर बँधे रहने का भी हुनर हमे आता है जिसे बडे ही खूबी से भुलाना सिखा दिया और हम फँसते चले गए भेद के गर्त में .. और ब...

दृष्टांत

दृष्टांत हे राम !  शब्द पाहिले की  नकळत पाय थबकतात  आमच्या साठी तो आपला  प्राण देवून गेला  किंचितही हळहळ नाही.... वसा हाती घेवून तो  पूर्णत्वास नेण्याचा चंग होता त्याचा तो पूर्ण झालाही असता .. जनता गाफील राहिली नसती तर... अनेक प्रश्न मनात उमटत होते  आज त्याच्या स्मृतींशी संवाद साधताना  विचारू या मिषाने मनाचा हिय्या करून  हार फुल घेवून पहाटेच आलो होतो... नी त्यांचे दर्शन भान हरपून घेत राहिलो  स्तब्ध झालो.... एकटक फक्त पाहत राहिलो.. हे राम म्हणत ,  होय होय मीच  तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देईन... या .. फक्त मीच देऊ शकतो  अशी काहीशी आमंत्रण युक्त वाणी  तिकडून उमटते नी सर्व  हलके हलके होऊन जाते मग ? मला तुमचे प्रश्न रोज रोज  येऊन भंडावून सोडतात तर... मी क्षणभर पाठमोरा होऊन  विचार करतो नी  माझ्या लक्षात येते की  या प्रश्नाचे तर आपण  केव्हाच उत्तर दिले आहे  तसे संदर्भासहित मी सांगुन टाकतो ... मग मी वळून पाहतो तो  हे राम!  पुन्हा एक नवीन चेहेरा, पुन्हा एक  जुनाच प्रश्न घेऊन...
 मुबारक हो !  आप सौ सालके हैं बहोत बहोत मुबारक हो.. आप सौ सलके हैं.. और आप अपनी अलग सोच रखते हैं ? बहोत खूब !  क्या कहा ?  आप स्वतंत्रता संग्राम मे गाँधी जी की पुकार पर कूद पडे थे ?  मगर फिर भी गाँधी और नेहरू के विचार को पूरी तरह नही स्वीकारते ?  ऐसी कौनसी कमी थी उनके विचारों में, जो आपको खटकती थी या खटकती है  ?  क्या ? बहोत सारी ?  जैसे ?  क्या आपने गांधी को पढा है ?  नहीं ?  कमाल हैं  ! ... आप उनके काल मे रहे हैं फिर भी ? उनके साथ स्वतंत्रता संग्राम मे लडे हैं . फिर भी ? सारी दुनिया उनकी कायल हैं फिर भी ?  फिर आज के कुछ जवान जो उनके बरे मे कु छ जान ते भी नही  तब भी सूनी सूनाई बतो पर जाकर बुरा भाला कहते हैं..  ऐसे मे उनको कौन सही मार्ग दिखाये? आप से उम्मीद  तो हैं मगर आप स्वयं ही ... खैर .. जहाँ तक मैने समझा है बापू का कोई तोड नाही है l उनकी हर बात के पीछे गहरी सोच हैं l उनकी सोच, उनका विचार, उनकी भक्ती, उंका भाषण, उनका लेखन, उनका प्रवचन, उनका त्याग, उनका समर्पण, उनकी दृढता, उनके शब्द, उनके दृष्टी, उनक...
 जनतेच्या कल्याणाचा मोठा आव आणत मोठमोठी मूल्ये फक्त चर्चा करून काव्यशास्त्रविनोदाचा आधार घेत जमतेला भुलवून, आपल्या ठरलेल्या तंत्रानुसार प्रचंड प्रसिद्धी पावत  जनतेच्या नजरेत मोठा प्रसिद्ध व्यक्ती होऊन जनतेच्याच उरावर बसणारे कोंडवाड्यातील जनावरांचे स्वातंत्र्य कसे भारी असते हे सांगणारे लोकशाहीचे मारेकरी मार्ग जनतेच्या माथी अवचित पद्धतशीरपणे बसवायचे काही लोकांचे शतकभर कार्यच राहिलेले आहे. लोकशाही मार्गच खरा मानवी मार्ग असताना त्या व्यतिरिक्त मार्गांचा पुरस्कार करून तथाकथितपणे एखाद्या कार्य वा विचारासाठी आयुष्य वेचणारे, आसुरी आनंद मिळवणारे, झाडून सारे  लोक स्वार्थी चोरच नव्हेत काय ?      ह्याचा अर्थ एकच आहे त्यांचा मार्गच चुकलेला आहे व तो सुधारताना आपले हसे होईल म्हणून त्याच विचाराला कवटाळून बसतात आणि नवनवीन क्लृप्त्या करून हेच भरकटलेले लोक व त्यांचे म्होरके गट, कंपू जनतेची सतत दिशाभूल करतात.  याकरिता त्याना मानवता विरोधी विचारांच्या लोकांच्या कटकारस्थानयुक्त पद्धतींची साथ वा काहीशी जबरदस्ती वा मिलिभगत असतेच असते. दृश्य स्वरूपात मात्र ते परस्परांचे कट्टर ...
 लोकशाही विचार हाच मानवतेचा मानवतावादी विचार आहे अन्य कोणताही विचार भांडवलशाहीलाच अंतिमत: पोसतो. *अँब्रोस*

अंधांदोलन

 जनतेला वेठीस धरून केलेल्या कोणत्याही आंदोलनांचा धिक्कार... जनतेनेच ठरवले वापर कमी करायचा वा टाळायचा तर गोष्ट वेगळी. मग बघा कसे बाराच्या भावात जातात सगळे . नाक मुठीत धरून येतील दिमतीला. लोकांच्या राज्यात हे वस्तू वितरणात अशी दादागीरी का बरे ?  जनतेला त्रास न देता कोणतेही आंदोलन होत नसते काय ? प्रत्येक गोष्टीत जनतेलाच त्रास द्यायला हवा का ? महागाईचा फटका जनतेलाच ? दुरवस्थेचा फटका जनतेलाच ? राजकारणाचा फटका जनतेलाच ? चुलीत घाला तुमचे स्वार्थी राजकारणी तत्वज्ञान ?  जमत नसेल कारभार तर पायउतार व्हा दूर करा घाण... कुठे तर म्हणे भीकमाग्या कर्जबाजारी कर्ज चुकवू शकत नाही असा माणूस लोककल्याणाच्या सर्व गोष्टी स्वार्थी राजकारण्यांच्या पाठबळाने गैर मार्गाने विकत घेत चाललाय नी तथाकथित लोकनेते म्हणवणारे लोक त्याच्या ताटा खालचे मांजर होऊन त्याचे खरकटे खाण्यात व त्याच्या चोरीत सहभागी होऊन आनंद मानत राजरोस काळे तोंड मिरवत आहेत ?