विसाव्या शतकाच्या सुरुवाती पासून आपल्या देशात स्वातंत्र्याच्या वेगवान आणि विधायक चळवळीला प्रचंड लोकप्रियता मिळतेय , लोकसहभाग मिळतोयसे पाहून काही लोकांमध्ये निश्चितपणे खळबळ माजली होती आणि त्याला दृश्य स्वरूपात विरोध न करता अंतर्गत छुप्या गुपचुप हालचालिंनी नामोहरम करण्यासाठी निर्माण केली गेलेली संकुचित विचारांची समांतर मोहीम आज जनतेच्या स्वराज्याच्या घडीला छेद देऊन गेलीच. जगाला हेवा वाटला असे कणखर तरी आपल्या जनतेसाठीचे कोमल हृदयी नेतृत्व प्रगती साठी अहोरात्र झटत असताना स्वार्थी घुशिंनी खिंडार पाडले होते. खूप गोड बोलून लोकांना फशी पाडत होते. संपूर्ण जग भांडवलशाहीला भुलून साम्यवादातील एकाधिकार शाहीला फसत असताना, मानवतेच्या, लोकशाहीच्या वाटेवर भारताला परिश्रम पूर्वक नेणाऱ्या गांधी, नेहरू यांच्या विरोधात खोटे पसरवून गुपचुप वातावरण तयार करत होते. आणि गावोगावी, खेडोपाडी हाच कार्यक्रम घेऊन लोक जीवनभर विष ओकून प्रगती पथावर जाणाऱ्या समाजाला आतून पोखरत होते. समाजात विद्वेष पेरत होते. आणि ही क्रूर खेळी आज सफल झालेली दिसते. वाहवत जाणारे भोळेभाबडे लोक नी कुटुंबे आज ह्या कुटिल कारस्था...
पोस्ट्स
मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
1925 साला पासून सुरुवात केलेली समांतर मोहीम आज जनतेच्या स्वराज्याच्या घडीला छेद देऊन गेलीच. जगाला हेवा वाटला असे कणखर तरी आपल्या जनतेसाठीचे कोमल हृदयी नेतृत्व प्रगती साठी अहोरात्र झटत असताना स्वार्थी घुशिंनी खिंडार पाडले होते. खूप गोड बोलून लोकांना फशी पाडत होते. संपूर्ण जग भांडवलशाहीला भुलून साम्यवादातील एकाधिकार शाहीला फसतलअसताना, मानवतेच्या, लोकशाहीच्या वाटेवर भारताला परिश्रम पूर्वक नेणाऱ्या गांधी, नेहरू यांच्या विरोधात खोटे पसरवून गुपचुप वातावरण तयार करत होते. आणि गावोगावी, खेडोपाडी हाच कार्यक्रम घेऊन लोक जीवनभर विष ओकून प्रगती पथावर जाणाऱ्या समाजाला आतून पोखरत होते. समाजात विद्वेष पेरत होते. आणि ही क्रूर खेळी आज सफल झालेली दिसते. वाहवत जाणारे भोळेभाबडे लोक नी कुटुंबे आज ह्या कुटिल कारस्थानाला बळी पडून कट्टर जात पात धर्म विरोधक , आणि जणू एकछत्री अंमल असावा असे वरून येणारा आदेश मानणारे अविचारी झाले आहेत. ज्या गोष्टीला बुद्धांनी तेव्हा विरोध केला म्हणून बुद्ध धर्म बुडवायचा अमानवी प्रयत्न केली गेला. सम्राट अशोकाने आपल्या सामर्थयाने पुन्हा प्रस्था...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वृत्तांत्त दिनांक २६ मे २०२३ रोजी, मैत्रकुल या अनन्यसाधारण कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या शिबिरात अंनिसचा चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोन कार्यक्रम झाला. संस्थापक किशोर गणाई यांनी अंनिस अध्यक्ष ठाणे शहर , माई वंदना शिंदे यांचे व अंनिस कार्यकर्ते अँब्रोस आणि कल्पना चेट्टियार यांचे स्वागत करून औपचारिक ओळख करून दिली. यावेळी हे शिबिर ठाणे जिल्ह्यातील पारगाव, सफाळे, येथील नाईक फाउंडेशनच्या पिरॅमिड हाऊस मध्ये पार पडत आहे. IN2 FUN2 इंटू फनटू , असे या शिबिराचे मस्त शीर्षक होते. संस्थेतील सर्व मुलांसाठी हे शिबिर धम्माल मज्जा मस्ती इ. ची एक दुर्मिळ संधी होती. मैत्रकूलचे संस्थापक किशोर गणाई, शिक्षण घेणाऱ्या सर्व लहान मोठ्या अगदी पहिली ते महाविद्यालयीन मुलांना शिक्षण सुविधेकरिता सर्वस्व पणाला लावून झटताना आपण पाहतो. स्वतः पायाने जायबंदी असूनही व्हील चेअर वरून पायपीट करत किशोरदाने भल्याभल्यांना दमछाक व्हावी असा आणि इतका मार्ग तुडवला आहे . . एकूण चार दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असलेले हे शिबिर विविध कलागुण, छंदवर्गयुक्त स...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 *पाक्षिक बैठक वृत्तान्त:* *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* आपल्या ठाणे शहर शाखेची नियोजित पाक्षिक बैठक काल *रविवार दिनांक 28 May रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळी ठीक 5 वाजता* म.अंनिस ठाणे शहर अध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या अध्यक्षतेत झाली. मान्यवर सदस्य पुष्पा तापोळे, अजित डफळे, अथर्व लिपारे, हेमलता रामचंद्रंन, श्यामा अय्यर , योगिता पाडवेकर, कल्पना चेट्टियार, अँब्रोस चेट्टियार इ. बैठकीस उपस्थित होते बैठकीचे विषय: 👉नवीन सदस्यांकरिता सर्वांची थोडक्यात ओळख करून देण्यात आली .. 👉देशातील आजकालच्या गंभीर घडामोडीचा विषय थोडक्यात चर्चा झाली. त्यावर सामाजिक सलोखा कसा उपयुक्त ठरेल ही चर्चा झाली.. 👉नुकत्याच मैत्रकूल येथे झालेल्या चमत्कारातून विज्ञान कार्यक्रमाची थोडक्यात महिती दिली गेली तसेच ठाण्यातील निर्भय बनो अभियानाची चर्चा केली गेली. 👉 माईंनी अंनिस बद्दल महत्वाची माहिती आणि इतिहास याची पुन्हा उजळणी करून घेतली. 👉आपल्या नुकत्याच सोडविलेल्या काही केसेस ची सविस्तर माहिती दिली. 👉शूरगडी तू वीरगडी तू ...
मानवतेचे अधुरे गीत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मानवतेचे अधुरे गीत अलिकडेच कुणितरी खूपच छानसं, फारच काहीतरी, मार्मिक असं, मानवतेच्या काळजाला वगैरे हात घालणारं, समतेच्या, बंधुत्वाच्या हाका देणारं, भूतदयेच्या, कणवेच्या जाणिवा जपणारं, माणुसकीला जागणारं, जागवणारं, हाताला हात देणारं, साथ देणारं, पोटाला घास देणारं, खळाळून हास्य देणारं, पूर्वापार भावना जपणारं, समाजाला सांधणारं, घट्ट वीण घालणारं, स्वत:ला विसरणारं, सर्वस्व झोकून देणारं, वाट दाखवणारं, असं खूप काही सांगणारं, अर्थपूर्ण काव्य गाणारं, माणूस जागवणारं, संघर्षाला सामोरं जाणारं, सर्व सर्व काही सांगणारं, लिहिलं प्रेरणा देणारं, आशेने वाचत पुढे जाणारं, मन पुढे पुढे धावणारं, ज्वालामुखीचा उद्रेक सागणारं शांतीचा सह्याद्री प्रसवणारं, कवितेला शेवट पर्यंत पुन:पुन्हा वाचून भंडावणारं, अर्धवट शेवट पाहून थंडावणारं, एकाच शब्दाची आस शोधत जाणारं, तरीही तो शब्द न लिहिणारं अपु़ूर्ण मानवतेचं कवित्व गांधी अभावी ओसरणारं गांधी अभावी ओसरणारं *अँब्रोस चेट्टियार*
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वृत्तांत, सोमवार दिनांक २२ मे २०२३, उल्हासनगर, ठाणे. सोमवार दिनांक २२ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून उल्हासनगर महानगर पालिकेसमोर हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी अनेक समविचारी कार्यकर्ते आपला पाठिंबा देण्यासाठी सहृदयतेने उपस्थित होते. म.अंनिस ठाणे शहर अध्यक्षा माई वंदना शिंदे कामगार नेते राज असरोंडकर यांना आपल्या सदिच्छा देण्यासाठी उपोषणस्थळी उपस्थित होत्या. ऑगस्ट२०२२ पासून कायद्याने वागा लोकचळवळ मनुष्यबळ पुरवठा, कंत्राटी कामगारांचे शोषण आणि भ्रष्टाचाराविरोधात लढते आहे. कामगारांच्या भल्याकरिता लढणाऱ्या चळवळीचा उद्देश अन्याया विरुद्ध खंबीरपणे कामगारांची साथ देणे व नियाय मिळवून देणे असा आहे. पगार असो भत्ते असो इतर सोयी असो सर्व हक्क लोकशाहीमार्गाने मिळवून देण्यासाठीचा हा लढा नक्की निर्णायक ठरणार आहे. शोषणाविरुद्ध, कायद्याला अनूसरून कायमस्वरूपी उपायय...
क्रूर धडपड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
क्रूर धडपड वारे उलटे वाहू लागले आहेत वारे उलटे वाहू लागले आहेत काल ज्यांचे सर्वस्व हिरावून आणले होते आज ज्यावर मालकी झाली आहे ते सर्व सर्व सर्वच काही, हे परतीचे वारे घेऊन जातील पुन्हा खरेच, मालक होतील. नाही नाही... आताच ह्या वर्धिष्णू खजिन्यास सुरुंग लावायला हवा, तरच ते मातीमोल होईल, आणि त्यांच्या उपयोगाचे राहणार नाही, राहू देता कामा नये. म्हणून निरस्त करून टाकावा हा सोयीचा मुख्य खजिना.... मुबलक जमवली आहे राशी इकडे ... वारे उलट दिशेने वाहू लागले आहेत तयारीला लागावे... त्यांना संघर्ष करू दे . पुन्हा खितपत पडू दे.. सत्याच्या वाटेवर नित्याचे... *अँब्रोस चेट्टियार*
निर्भय बनो आंदोलन अभियान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वृतांत दिनांक: २१ मे २०२३ निर्भय बनो आंदोलन अभियानाची ठाण्यात सभा आज सकाळी ११ वाजता ठाण्याच्या जनरल एज्युकेशन सोसायटीच्या नामांकित मो ह विद्यालयातील सभागृहात 'निर्भय बनो आंदोलन' या देशव्यापी आंदोलन अभियानाची यशस्वी सभा झाली. या सभेचे ठाण्यात आयोजन करण्यात म.अंनिस ठाणे शाखा आणि ठाण्यातील समविचारी संस्थांनी सहभाग घेतला. सध्याच्या वातावरणात भयभीत असलेल्या, अनिश्चिततेच्या टांगत्या तलवारीने हवालदिल झालेल्या सर्वसामान्य जनता, छोटे व्यापारी, कर्मचारी आणि सर्वच स्तरातील नागरिकांनी आता सरकारला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. घरात बसून राहायची वेळ निघून गेली आहे. कारण आवश्यक गरजा, शिक्षण , वैद्यकीय सुविधांकडे दुर्लक्ष करून जनतेच्या घामाचा पैसा सरकार अनिर्बंधपणे अनाठायी वारेमाप उधळीत आहे. देशातील लोकशाही मार्गाने निर्वाचित सरकारे उधळून, स्वार्थी असंवैधानिक मार्गाने जनतेच्या भावनेशी, जिविताशी खेळ करत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अर्थाचा अनर्थ करत जनतेची दिशाभूल करत आहेत. या आणि अशा अनेक बाबतीत जनतेने निर्भयपणे जाब विचारायला हवे. जनतेने नुसतेच साक...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Respected Ratan Tata Sir, Namaskar Sir, I hope and pray that you are keeping very well. At this time though it's too much late in night . Please bear me sir. As i found that this could be a great way . .Today At the age of 52 now I am daring to speak to you. One incident on viral reels inspired me to do so sir . that reel is of Shantanu Naidu a dog lover child who asked for funding to make glow belts for dogs for saving them from accidents .. what a great idea it was... These days I was dipressed because of my bad economic health which was bothering me . Since I was not doiing well , actually throughout life ... ...even i couldn't take my wife for some outing kind even.. It's a small thing to se like, but actully it's very breath taking , ruining feeling .. ' as if we have no body to take care as we care so ' the lady may think so . It happens with me when I heard my wife repeatedly ... which pained me a lot . And i thou...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज खऱ्या अर्थाने आदर्श भारतीय जीवन जगत असणाऱ्या जगद्विख्यात कुटंबाच्या शहीद कुटुंबाच्या उत्तराधिकारी आदर्श सूनबाई , ज्या आज अनेकांना मातृतुल्य आधार नी आशीर्वाद देत धन्य होत आहेत. अशा माऊलीला विदेशी ठरवून वर काय काय दूषणे दिलेल्या लोकांनी नजर वर करून त्यांच्याशी बोलायची तरी औकात शिल्लक राहिली आहे का ? असो.. ..... तरीही देश प्रथम तसेच ती सर्व पातके धुवून काढण्याची वेळही आता आली आहे मानून अश्या सर्वांनीच राज्य आणि देश प्रथम मानून एकत्र यावे तरच, एक व्हावे तरच जनतेच्या भल्याचे काही करता येईल ... हे जाणणे आवश्यक आहे ... ....बाकी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्यांचा विचार करावा लागेल. त्याची समज जनतेत वाढवावी लागेल.. यात किती ते सफल होतात त्यावर देशाची पुढची प्रगती अवलंबून आहे हे विसरून चालणार नाही...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
काही लोक हे निर्माणच झालेत महाराष्ट्र पोखरायला... महाराष्ट्र घशात घालण्यासाठी जीवाचा आटापिटा करतील... सतत... इतर ठिकाणी यांना कुत्रं विचारत नाही .. .. कर्नाटकचे लोक पहा किती सूज्ञ !! की त्यांनी सलग दोनदा नाकारले ....त्यांना त्यांचे भले बुरे समजते ..कारण त्यांचे योग्य शालेय शिक्षण झाले आहे.. ....... मात्र आपल्या कडे लोक खऱ्या योग्य शालेय शिक्षणा पासून मुद्दाम दूर केले गेलेत.... चुकीचा इतिहास, ते ही शाळे बाहेर शिकलेले .. भयंकर फुटलेत, पांगलेत, घाबरले, पेरले गेलेत.. यात सर्वस्वी मोठ्या नेत्यांचीच मोठी चूक आहे ..त्यांच्या नकळत व जाणते पणी ही राज्याचे प्रचंड नुकसान केले गेले आहे.. याचे प्रायश्चित्त म्हणून मोठे नेतेच स्वतःच्या लज्जा रक्षणार्थ आता उतरतील .. आणि देश वाचविण्यासाठी राज्य वाचवितील तर खरे .. नाहीतर तेच मोठे अडथळे आहेत हे स्पष्ट ....
बापू
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बापू ! कुछ लोगोंके मानने ना मानने से क्या होता है? आपने तो अपने हर कदम से साबित किया है कि आप राष्ट्रपिता थे | और उससे भी कहीं आगे बढकर सारी दुनियाँ को प्रेम , भाईचारा , सद्भावना की सीख देकर आप जगतपिता भी बने हैं | आप यूँही मार्ग दिखाते हुए , हमेशा से महान रहे हैं और हमेशा के लिए महान रहेंगे | धन्यवाद बापू ❤️🙏🏾
विचार दीप
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विचार दीप तुम डाल डाल मै पात पात तुम भेद छेद मै सच का साथ | तुम हार जीत मै सच का संग तुम धन दबंग सच मै अभंग | अबकी उभर तू बनके सत्य तज झूठ गंद तज तू दु:संग | सच सारथी देगा दिशा तुझको नि:संग तज द्वेष रंग | अब आन की क्या मान की तज जान की परवाह तंग l सच मान के जनता के दुख तू वार दे जीवन के सुख l तब प्राप्त हो जन प्रेम भी आशीष दे विचार दीप l *अँब्रोस चेट्टियार*
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
'EVM मध्ये छेडछाड केली नाही तर असे Results Yet असतात' हे उगाच थोबाड सैल सोडणाऱ्यांनी लक्षात घ्यावे आणि मगच उचकटावे .. ......कर्नाटकात प्रत्येक ठिकाणी मागच्या निवडणुकी पासून विरोधात ठाम उभे राहिलेल्या जनतेला व स्वच्छ स्थानिक नेतृत्वाला विकत घेता न आल्यामुळेच EVM मध्ये तिकडमबाजी करता आली नाही हे सत्य जनतेला माहित नाही का ? आपली जनता आणि स्थानिक नेते इतके स्वच्छ राहून आणि इमानदारपणा दाखवतील तर ठाम राहू शकतील आणि तेव्हाच बदल दिसेल .. पण जर खोटार ड्या गोड बोल्यांना इमान विकायला तयार राहतील तर ....जैसे थे... कारण त्यांचा डोळा तुमच्या आमच्या संपूर्ण महाराष्ट्रावर. त्यांना ही जमीन प्यारी आहे. आपण, जनता नाही. कसले स्वार्थी, क्रूर विचार असतील ते 🙄 विचार करा. कर्नाटकने उत्तर दिले, महाराष्ट्र ही सज्ज व्हावा .. महत्वाचे म्हणजे या रिझल्टचा अर्थ असा नाही की EVM मध्ये छेडछाड होऊ शकत नाही , याचा अर्थ असा आहे की ती छेडछाड इथे होऊ दिलेली नाही .... विचार करा ... अभ्यास करा नी मगच आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी व्यक्त व्हा .....
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
खास करून केंद्रात कृषिमंत्री झाल्यावर जे कांदे चढले की बोलता सोय नाही ....नी नंतर तर हा पॅटर्न झाला ,लसूण चढले , मग बटाटे चढले... असे विविध शेत मालाचे भाव चढण्याचा प्रयोग सुरू झाला तो तर अवर्णनीयच .... ... शेतकरी रस्त्यावर आले नी दलाल मालक झाले ... नी हाच मंत्र मागचे शिकत गेले . दिवसेंदिवस लोकांचा पोशिंदा रत्यावर येत गेला.... आपल्याला वाटले आपणच प्रथम विश(व)गुरू झालो... ... परंतु आपली बारागावचे पाणी प्यालेली मती.. लोकनेता म्हणून संपली .. मात्र मुत्सद्दी राजकीय गुरू म्हणून आपण स्थापित झालात.. त्याबद्दल नो डाऊटस... सगळेच गांधी होऊ शकत नाहीत खरे बोलण्या लिहिण्या करिता ... असो ... आपले ठराविक लाळघोटे अंकित सोडले तर किती जण खरेच आपल्या गडाबाहेर आपले समर्थन करू शकतील? याची आपणास पूर्ण जाणीव आहे..म्हणून तर छक्के पंजे सुरू असतात ..त्यात कोण हात धरणार म्हणा ... . 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾 .....सामान्य नागरिक observer .
शिक्षित लोंढे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शिक्षित लोंढे उमेदवार : नमस्ते सरजी हम बी ए किया हूँ l केमिस्ट्री और बायलाजी के साथ l अउर हमारा मैथ्स भी पक्का है साथ में एडवरटाजिंग भी सब्जेक्ट लिया हूँ | 'अशा सर्वगुणसंपन्न उमेदवाराचे कौतुक करायचे सोडून साहेब घेरी येऊन काय पडले ? ' साहेबांना चहा द्यायला आलेला चिंताक्रांत प्यून त्यांना सावरायला धावला..
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पाक्षिक बैठक वृत्तान्त: दिनांक : ७ मे २०२३ नमस्कार, *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* आपल्या ठाणे शहर शाखेची नियोजित पाक्षिक बैठक आज रविवार दिनांक ७ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ ते ७:३० या वेळेत माई वंदना शिंदे, अंनिस अध्यक्ष ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी अजित डफळे, पुष्पाताई तापोळे, कल्पना चेट्टियार, अँब्रोस चेट्टियार हे अंनिस सदस्य उपस्थित होते. बैठकीचे विषय: ☑️ चळवळ गीत- पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा हे गीत घेतले. ☑️ नवीन कार्यकर्त्यांना जोडून घेणे या करिता सभासद नोंदणी अभियाना चे नियोजन केले गेले. ☑️ माईंच्या ज्येष्ठ अंनिस सदस्य चौघुले सर आणि नानावटी सर यांच्या बेळगाव भेटीची माहिती मिळाली.. ☑️ अनेक विषय अनिंग्रूपवरील पोस्ट यावरही साधक बाधक चर्चा झाली ... ☑️तसेच एक पीडित महिलेची व्यथा कल्पना यांनी मांडली. त्यांना मदतीचा हात देताना कोणत्या टप्प्यांचा विचार व्हायला हवा हे ही माईंनी सविस्तर सांगितले .. *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बुद्धांच्या मार्गाचा स्वीकार, प्रचार, प्रसार अनेक महात्म्यांनी केला, त्यांच्या मार्गावर चालण्याचाही प्रयत्न अनेक महात्म्यांनी आजवर केला आणि आयुष्ये बदलून टाकली. थेट बुद्धांपासून सम्राट अशोक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक महान व्यक्तिंनी हा मार्ग चोखाळला. त्यापैकी एक, बाबासाहेबांना समकालीन असे, अगदी सर्वांना परिचित नाव , आपल्या मानवतेच्या कार्याने, कठोर तपाचरणाने संपूर्ण जगाला प्रेरित करणारे व्यक्तित्व म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधीच्या आयुष्याचा अभ्यास केल्यास हे सहज स्पष्ट होते. नेमके हेच सामान्य लोकांना समजायला नको म्हणून अनेकांनी नानाप्रकारे समाजमनात नानाविध विषे कालवून ठेवली आहेत. तेव्हा हे सहज पचनी पडणारे नक्कीच नाही. गांधीं मानवी जीवन अभ्यासून, अनेक शास्त्रे अभ्यासून, चरित्रे अभ्यासून , अनेक ठिकाणी प्रश्न विचारून पुढे जात गेले आहेत. ह्याचे मूळ बुद्ध तत्वज्ञानाच्या प्राथमिक धड्यात आहेत. बुद्ध म्हणतात मी सांगतो म्हणून मानू नका. स्वत: अभ्यासा, शोध घ्या , खात्री करा. किती काळापुढचे, नित नवे तत्वज्ञान आहे बुद्धांचे...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बुद्धांचा मार्ग जर जगाने सहर्ष स्वीकारला तर शांती आण़ि विज्ञान दोन्ही एकत्र नांदतील. परंतु उत्क्रांतीच्या विविध टप्प्यावरील विविध शाखांचे वंशज आपापल्या परीने वर्चस्वाचा प्रयत्न करतील ह्यात शंकाच नाही . परंतू अत्यंत उन्नत अशा शाखेचे वंशज मात्र शांतीचा मार्ग प्रस्थापित करण्यात अग्रेसर राहतील . ह्या करिता विविध मानव शाखा कुल संकर होऊन अत्युत्तम , सर्वोच्च उन्नत अशा मानवाचा प्रवास होत राहणे केव्हाही अत्याआवश्यक . परंतु यालाच मज्जाव करायचा असा संकुचितांचा रोख असतो . याला आणखी एक उपाय आहे . बुद्धीचा विकास होईल असे मार्गदर्शन मिळणे . ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने ईतरांना ते ज्ञान द्यावे . आणि ते प्राप्त करणाराने स्वत: स्वत:ला उन्नत करून घ्यावे. किती ऩैसर्गिक सोपा नी सहज, सुगम भासणारा मार्ग हा. परंतु ह्या मार्गाला स्वार्थ्यांचा विरोध असणेही क्रमप्राप्तच नाही का ? सर्व सत्ता त्यांच्याच कडे असावी त्याकरिता संकुचित कुटुंब-कबीला अस क्षूद्र विचार . आणि व्यापक विश्वकुटुंब , भूतदया, मानवता हा मूळ भारतीय, मानवीय, वैश्विक विचार क्षूद्र स्वार्थाने नजरे आड करून,...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकशाही मार्ग हाच खरा मानवतेचा मार्ग आहे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्व धुरिणांनी दाखवून दिले सिद्ध केले. मात्र तसे न वाटणाऱ्यांनी देशाचे तरीही वाटोळे करायचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांच्या सर्वनाशी आणि स्वार्थी कामांमुळे जनता दिग्भ्रमित झालेली आहे . हे कार्य ते मात्र अत्यंत पद्धतशीरपणे करत आलेले आहेत. त्यांनी ते नसते केले तर भारत केव्हाच जगातील प्रचंड महासत्ता आणि अखिल विश्वाला मानवतेला मार्ग दाखवणारा स्थापित झाला असता . तरीही प्राप्त विपरीत परिस्थितीतही भारताला प्रगत राष्ट्र करुया महासत्ता बनवुया हे स्वप्न उराशी बाळगून इंडिया2020 असा कार्यक्रम भारतियांना दिला. हे त्यांच्या 1998साली प्रकाशित पुस्तकातून महान वैज्ञानिक पूर्वराष्ट्रपती आदरणिय ए पी जे अब्दुल कलाम सरांनी असे आवाहन करून देशाला प्रेरणा दिली होती व त्या बरहुकुम काम वेगाने सुरू होते . जामतिक मंदीकाळातही देशाला तारून नेण्याचे धैर्य देशाला तत्कालीन पंतप्रधानानी दिले व घोडदौड सुरूच ठेवली . आणि दुष्टांनी ह्याचाच धसका घेत हीच वेळ विष कालवण्यासाठी योग्य समजून युद्धपातळीवर नीच कृत्ये करत विघातक कामांनी देशाला काळिमा फास...