बोलू बोलू तरी किती माझ्या भाषेचे कौतुक फिरे जगी जरी मनी मायभाषेशी जवळीक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पोस्ट्स
फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पदाच्या लालसेने त्याने तिचा उपमर्द केला तिने दुर्लक्ष करून जनसेवेचे व्रत आरंभले पदलालसा त्याला अधोगती कडे नेत गेली जनविरोधी कार्यात तो बेमालूम निष्णात होत गेला पद राहिले दूर जनतेचे जिणे हराम करण्यास तो कारणीभूत ठरला विषवल्लीची पेरणी फवारणी करण्यात त्याचा हात होता मग हातखंडा निर्माण झाला.... याचे परिमार्जन त्याने सहज करता येण्यासारखे आहे त्याच्या पुढच्या पिढ्यांना त्याची लाज वाटू नये असे वाटत असेल तर त्याने ते करावे पण त्याचा इतिहास त्याची ग्वाही देत नाही असो त्याची करणी त्याच्या सोबत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
स्वच्छतेच्या अनुषंगाने असा विचार करूया की जरा जावून पाहावे तर ..... ...त्या त्या विभातून सकाळी व पहाटे चक्कर मारल्यास सफाई कर्मचारी जीव मेटाकुटीला येईल इतके काम करून सर्व कचरा काढून नेताना दिसतात .. बापरे .... एक दिवस हा sss कचरा तसाच राहिला तरी परिसर दिसेनासे होईल इतका कचरा रोज जमा होत असतो. 🙄 .. कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे तो आहेच .. तेव्हा जवाबदारी नेते जाहिराती करणारे व सामान्य सर्वांची आहे... पण हे तुम्हा आम्हाला नीट कळेल तो सुदिन... तुमच्या माझ्या सारख्या नागरिकांची प्रवाशांची सर्व कर्मचारी अधिकारी चालक वाहक गिऱ्हाईक दुकानदार सर्वांचीच आहे .. इतका विचार करतोय कोण .. पण तो करायला हवा ... थोडा कल्पनाविलास करतो .... तंबाखू गुटखा खावून थुकणाऱ्यास पकडुन एकेक ठिकाण एखाद दिवस स्वच्छ करण्याची सजा दिली तर कसे राहील ??. तसेच गुटखा व तत्सम पदार्थ कंपन्यांचे मालक जाहिराती करणारे आर्टिस्ट hero यांना सफाईला बोलवले तर कसं राहील??? रोज अजय देवगण अक्षय नी शाहरुख त्यांची मुले बायको येतात नी स्टेशनवर झाडू मारतात स्वच्छ करतात धुतात .....
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोणत्याही मशिन्स कधीही वाईट नसतात मात्र त्यांचा वापर मानवा द्वारे चुकीचा केला जाऊ शकतो .. तेव्हा एक प्रचंड लोकसंख्येचा देश म्हणून आपली ती (मशिन्स )गरज आहे .. एका निर्णयामुळे पुन्हा किती वृक्ष आणि जंगलांचा कर्दनकाळ यावा ... त्यामुळे हे अयोग्य आणि अप्राकृतिक तसेच अवैज्ञानिक आहे .. EVM चा अनैतिक वापर रोखण्या साठी काय करता येईल. अशा नीतिमत्ता नसलेल्या लोकांनाच कसे सामाजिक बहिष्कार etc .. करून कसे योग्य कडक शासन होईल .. सुदृढ समर्थ समाज म्हणून या करिता काय करता येईल .. ह्या दिशेने विचार व्हायला हवा .तर आपण उलट विचार करतोय जे त्यांना हवेच आहे ..म्हणजे आपण कोणासाठी करतोय ? हे स्पष्ट व्हावे आणि सुज्ञानी आत्मपरीक्षण करावे आणि जाणत्यांनी समजून जावे की आता हा खेळ खूप झाला ..आपण खोट्याच्या सोबत आहोत आणि उरल्या सुरल्या जनतेला ही दावणीला बांधायचा विडा घेवून उतरलो हे सुस्पष्ट दिसतेय हे जाणून पुढे पाऊल टाकावे .. ...अनंत अपार कष्ट घेवून त्याग करून समाजवादी लोकशाहीचा पाया घट्ट करत इथवर आणलेल्या आपल्या विराट देशाला साम्यवादी विचारांकडे नेणारे नेते व पुढे सामं...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीतीमत्ता एकदा का तुमची वाटचाल स्पष्ट झाली नी ती माझ्या वाटेशी फारकत घेणारी असेल तर मग मी त्या वाटेला एकदाचा राम राम ठोकून माझ्या माझ्या वाटेला परत फिरतो कुणासाठी आपण आपली वाट का वाकडी करावी केलेला अनुग्रह हाच खूप झाला म्हणावे इतकेच असो ... असे असंख्य वेळा घडते. माणसातली माणुसकी शोधायची, जपायची कीड आपल्यात असते. आपल्या वाटेवर पुन्हा कोणी येईल , कधीतरी माणुसकीचा झरा आपल्याला सापडेल लोकांचे कल्याण करेल त्याला सोबत घेऊन आपणही पुढे जात राहू. कधी कोणी थिल्लरही भेटेल, साळसूदपणाचा आव आणेल परंतु कधीतरी त्याचे बिंग फुटेल नी सत्य बाहेर पडेल जग हे चलायमान आहे काहीच कधीच साठून राहत नाही राहीले नव्हते यापुढेही ते साठून राहणार नाही थोडा काळ जाऊ द्यावा लागेल जे पेरले गेले आहे ते उगवल्या वाचून रहणार नाही उगवल्या वाचून रहणार नाही पेरलेले रुजते उगवते फुलते नी फळते नी पसरते सर्वदूर तुमच्या आमच्या सर्वांच्या आसमंतात नी श्वासात भिनते नी मिसळते रक्त...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सच्चा विरुद्ध नराधम कुणीतरी पद्धतशीरपणे प्रसिद्ध होतो मग तो आपला ही आवडता होतो आपण त्याला फॉलो करतो मग तो नराधम हळू हळू आपले रंग दाखवतो तो पर्यंत आपण त्याचा चष्मा वापरायला लागलेलो असतो आपण त्याच्या सर्वच वक्तव्यावर सहमत असतो वा असल्याचे गृहित धरले जाते त्याचे आपल्यालाही फारसे काही वाटत नसते मात्र कुणीतरी नकळत आपल्यालाही फॉलो करत असतो त्याचे पातक मात्र आपण घेवून जगतो आपल्या ते गावीही नसते चुकुन तो जागा झालाच तर आपल्याला प्रश्न करतो किंवा पडलाच तर आपल्यालाही प्रश्न पडू शकतो नी तसा तो पडलाच तर आपण चाचपतो आपल्याला तेव्हा पाणी कुठे मुरते आहे ते आपल्याला समजले तर नी त्यावर पश्चाताप झालाच तर सुधारणा सुरू होते आपल्या कडून नकळत स्वीकारल्या गेलेल्या अनंत चुका जाणून आपण स्वतः हैराण होत जातो हे आपण केलेच कसे असा प्रश्न पडतो आपल्या डोळ्यावरील झापडे किती दुष्टबुद्धी प्रेरित होत्या ते ही कळते पण आपण आज योग्य मार्ग हरवलेले असतो अशा वेळी कुणी तो योग्य मार्ग दाखविणाऱ्याला वेड्यात काढते नी पून्हा आपण त्या...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जे राजकारण लहान बालकाला ही कळेल ते शिकल्या सवरल्याला कळू नये ? काय ही शोकांतिका ! मग त्याला शिकला तरी कसे म्हणावे ? ज्या विचारसरणीला जगातील मोठ्या लोकसंख्येने नाकारले आणि लोकशाही स्वीकारली. त्यातही जनतेला प्राधान्य देणाऱ्या सर्वोच्च प्रकाराचे पालन जगातील मोठ्या लोकशाहीने निर्बाध पालन केले त्या महान विचारधारेला सुरुंग लावून जगाने नाकारलेल्या वाटेवर कुणी नेऊ पाहत असेल तर ते खरे खुरे नेते नव्हेत ते भांडवलदारांचे छुपे नोकर असतात. खरे नेते फक्त लोकांना, जनतेला सर्वोच्च मानतात व त्यांच्या हक्कांसाठी सदैव जागरूक राहून लढतात..
तवारिख
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राहुल गाँधी क्या चीज है ????? ये तो उनसे ही पूछो जिनकी दिनरात सुलगी पडी हैं | ऐसा एक भी अन्य या भिन्न या विरोधी पार्टी का बंदा नही जिसकी सुलगी नही पडी, भले वो चेहेरे पर आनंद पोत चल रहे हों | .... सच तो यह है कि राहुल गाँधी एक ऐसा मंत्र बन चुका है जिसको जपे बिना किसी की भी राजनैतिक नैया पार ही नही लग सकती .. इस बात की अब इतिहास भी गवाही दे रहा है l खैर तवारिख बहोत शौक था उन्हे तवारिख में नामज़द होने का बहोत शौक था उन्हे तवारिख में नामज़द होने का सूरज को बुझाने चले गए उसी की रोशनी का सहारा लेकर *अँब्रोस चेट्टियार*