RTI कशी काय चुकीची माहिती देईल..? म्हणजे.. संविधानिक बाब म्हणजे कायदेशीररित्या राष्ट्रपिता असे कुठे नमूद नसेल ही .. गांधी स्वतःला महात्मा म्हणवून घेणे पसंत करत नसत.. परंतु त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी स्वतः नेताजी यांनी दिली त्यांचे म्हणणे असे होते की ... 1857 आणि पूर्वी अनेक राज्ये आपापल्या राजेशाही टिकविण्याच्या हेतूने राज्याच्या स्वातंत्र्यासाठी परकीय सत्तेशी लढत होते.. छोटे छोटे शेकडो राज्ये होती.. परंतु Gandhi भारतात आल्यावर भारतीय जनतेचे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मिळवायचे असेल तर उभा भारत खंड एकत्र यायला हवा या करिता एक भावनेने लढायला हवे उभे राहायला हवे जे या पूर्वी कधीच झाले नव्हते .. झाशी ची राणी स्वतःच्या राज्यासाठी लढली अर्थात आपल्या जनतेसाठी बंगालचा नवाब तेथील जनतेसाठी साठी इतकेच काय बादशाह सुद्धा लढत होता दिल्ली साठी इंग्रजांच्या विरोधात... मग एक देश कसा उभा करणार .. या करिता भारत भ्रमण करून देश समजून घेऊन जनतेत तशी एकतेची भावना निर्माण करण्याची प्रेरणा घेऊन देश पिंजून काढून सर्वांना एकत्र उभे केले स्त्रियांनाही समान भवनेने एकत्र उभ...
अगदी अगदी मनातलं.... शब्दांत ओवलं आणि मन भरून पावलं... धन्यवाद.... खरं लढवय्या... ज्याने मागील निवडणुकीत देश आणि संविधान तात्पुरता तरी वाचवला बाकी संविधानाचा पुळका दाखवणारे लांब च राहिले.. तीही त्याच्यावर टीका करत आपली पुरती नालायकी दाखवत ....पण आज स्पष्ट झाले... संविधान धोक्यात होते...आणि ते वाचवले ..ह्या पठ्ठ्याने एकट्याने जिवाचे रान करून... शहिदांच्या घरी शहीद जन्मला शहीदांची आब राखायला .. आणि आज जिवंत माणसांना शहीद करू पाहणाऱ्या क्रूर नराधमांच्या हातून देश सोडवायला ... जागे व्हा तुमचे जीवित कार्य फळाला आले म्हणा .. एरव्ही पुन्हा पुन्हा मिळत नाही अशी संधी ... चुकून दुसऱ्यांदा जन्माला येत नसतो गांधी... चुकून दुसऱ्यांदा जन्माला येत नसतो गांधी...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा