Evm

 अर्थात evm हा मोठा च प्रश्न आहेच ....


परंतु 

ईव्हीएम असताना सुद्धा कर्नाटकने कसे राज्य राखले ?

ती निर्भयता , ती इच्छाशक्ती आपल्या कडे निर्माण व्हावी . ती जबाबदारी आपल्यात निर्माण व्हावी ? 

नाहीतर आपण काय संदेश देणार आहोत ? 

आम्हाला समोर उभा असलेला अक्राळ विक्राळ दानव दिसत नाही का ? आम्ही त्याला बगल देवून दुसऱ्याच प्रश्नाला महत्व देणार का ? ठाम पणे सरळ सरळ शत्रूला तोंड देणे योग्य की  सोयीचे सोपे मार्ग शोधणे ? 

सावधान ! 

कदाचित तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल ...तेव्हा सावध व्हा ..

असे अनेक प्रश्नही आहेत आपण ते मार्गी लावूच पुढे . आज मात्र दैत्य उच्चाटन आवश्यक आहे ... तेव्हा संपूर्ण जोर तेथे लावायला हवा...

असे माझे प्रांजळ मत आहे..

🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी