हे सूत्र लक्षात घ्या ...
पुरोगामी आणि डावे म्हणून नावारुपाला असलेल्या 99 टक्के प्रसिद्ध लोक हे पेरलेले उजवे नसतील कशावरून ?
का बरे ?.
ईतर पुरोगामी आणि डावे मात्र उजव्यांच्या मांडीला मांडीला लावून बसलेले दिसतात ... हे निसर्गतः कसे शक्य आहे ?
सगळेच कसे उजव्या पथावर मार्गस्थ ?
एखादाच डावा सहन होण्यापलीकडे जातो आणि संपवला जातो ?
कारण बाकीचे ठराविक ओझे वाहतात आणि हा मार्ग बदलतो किंवा ओझेच बदलतो ..
विचार करा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा